रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या घोषणेनंतर नाशिक, सिन्नर, संगमनेर आणि नारायणगावात तीव्र असंतोष; सत्यजीत तांबे यांच्याकडून निषेध, तर भाजपकडून वैज्ञानिक कारणांचे समर्थन
कुकडी कालव्यातून १९ गावांना मिळणार हक्काचे पाणी; मिरजगावच्या भैरवनाथ उपसा योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव ऑगस्टअखेर सादर करण्याच्या प्रा. राम शिंदे यांच्या सूचना
अधिकारी, कंत्राटदार आणि दिव्यांग संस्था यांच्यातील वादात ४९७ शाळांतील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही विधी व उद्योग विभागाकडे फायलींची टोलवाटोलवी